लोकसत्ता वृत्तपत्रात “दक्षिण दुभंग” या गिरीश कुबेर यांच्या अग्रलेखावर प्रतिक्रिया! https://t.co/Igq06e0Tug?amp=1 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र झालेला भारत हा विविध संस्थांनात विखुरलेला होता ज्याला टप्प्याटप्प्याने भारत राष्ट्राचा आकार प्राप्त झाला। तसं पाहिलं तर दक्षिण आणि उत्तर भारत हा भेद अन मतभेद खूप पूर्वीपासून आजतागायत सुरू आहेत। शरीरातील प्रत्येक अवयवाला महत्वाचं काम असतं। त्यात कमी-जास्त असं…